This review contains spoilers. Click here if you want to read.
सुंदर संकल्पना आहे. त्यामुळे मध माश्यांचे संगोपन होईलच तसेच त्यांच्या विषयी असलेली भीती कमी होईल. परागीभवनाची गरज व त्यात मध माशीची उपयुक्तता सर्वांना समजणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच बरोबर कीटकनाशके, बुरशी नाशके व तणनाशके यांचा वारेमाप वापर थांबणे गरजेचे आहे हाविषय देखील परिसंवादात मांडणे आवश्यक आहे.
2 comments
Best
Oldest
Newest
प्रत्येक तालुक्यात साधारण शंभर ते 110 ग्रामपंचायत असतात आणि प्रत्येक तालुक्यात एक गाव तरी मधाचे गाव व्हावे ही सदिच्छा
सुंदर संकल्पना आहे. त्यामुळे मध माश्यांचे संगोपन होईलच तसेच त्यांच्या विषयी असलेली भीती कमी होईल. परागीभवनाची गरज व त्यात मध माशीची उपयुक्तता सर्वांना समजणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच बरोबर कीटकनाशके, बुरशी नाशके व तणनाशके यांचा वारेमाप वापर थांबणे गरजेचे आहे हाविषय देखील परिसंवादात मांडणे आवश्यक आहे.
दिवेकर, मुंबई